
डॉ अशोक बालगुडे मान्सून हा भारतीय जीवनाचा केवळ एक ऋतू नाही; तो देशाच्या अर्थकारणाचा, शेतीव्यवस्थेचा, सामाजिक स्थैर्याचा आणि सांस्कृतिक भावविश्वाचा मूलाधार आहे. पहिल्या पावसाच्या सरी कोसळल्या की भारतीय मन आनंदाने भरून येते. शेतकऱ्याच्या डोळ्यांत आशेचा...









